दरम्यान पाणीपुरवठा नियमीत झालेला नाही कोरोना काळामध्ये नागरिकांना उत्पन्न नव्हते.दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये नळाला नियमीत पाणीच सोडलेले नाही त्यामुळे तात्काळ पाणीपट्टी माफ करण्यात यावी. त्यासंबंधीचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे व शासनाकडे तात्काळ दाखल करण्यात यावा.या मागणीसाठी आम आदमी पार्टिचे शहर अध्यक्ष महजादखान आणि शहर उपअध्यक्ष फारुकभाई आमरण उपोषण करणार असल्या बाबतचे पत्र खासदार कल्याणराव काळे देण्यात आले.
Live News, व्हिडीओ, चालू घडामोडी, शेतकरी, अन्याय अत्याचार वाचा फोडणारे एकमेव चैनल
Subscribe to:
Post Comments (Atom)
जिल्हा परिषद शाळा मधूनगर हसणाबाद येथील शाळेचा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम
प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....
-
भोकरदन शहरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या... कमलकिशोर जोगदंडे भोकरदन शहरातील रमाई नगर येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घट...
-
संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन ... भोकरदन प्रतिनिधी भोकरदन:संत रविदास बहुभाषिक चर्मक...
-
देशासह विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचे सदस्यत्व स्विकारुन भारतीय जनता पार्टीला पाठबळ द्या - माजी केंद्रीय मंत्री रावसाह...
No comments:
Post a Comment