दरम्यान पाणीपुरवठा नियमीत झालेला नाही कोरोना काळामध्ये नागरिकांना उत्पन्न नव्हते.दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये नळाला नियमीत पाणीच सोडलेले नाही त्यामुळे तात्काळ पाणीपट्टी माफ करण्यात यावी. त्यासंबंधीचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे व शासनाकडे तात्काळ दाखल करण्यात यावा.या मागणीसाठी आम आदमी पार्टिचे शहर अध्यक्ष महजादखान आणि शहर उपअध्यक्ष फारुकभाई आमरण उपोषण करणार असल्या बाबतचे पत्र खासदार कल्याणराव काळे देण्यात आले.
Live News, व्हिडीओ, चालू घडामोडी, शेतकरी, अन्याय अत्याचार वाचा फोडणारे एकमेव चैनल
Subscribe to:
Post Comments (Atom)
शेतकऱ्यांना कॅन, टाकीत डिझेल द्या; भोकरदन तालुका काँग्रेस कमिटीची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी
भोकरदन (प्रतिनिधी): आगामी खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले डिझेल कॅन, टाकी किंवा ...
-
भोकरदन (प्रतिनिधी): आगामी खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी अत्यंत आवश्यक असलेले डिझेल कॅन, टाकी किंवा ...
-
रोहित शर्मा मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने आ.संतोष पाटील दानवे आ. संजनाताई जाधव यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न... ...
-
प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत हे वर्ष केंद्र शासनाच्यावतीने "आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष" म्हणून साजरे होत आहे....
No comments:
Post a Comment